जीवनाचे सार

  • संग्राम

    भारत-पाक युद्धाचे सीमेवर पडघम वाजू लागले आहेत.  युद्ध कोणाच्याही हिताचे असू शकत नाही हे नक्की पण त्या शक्यतेमुळे सावधानता, सतर्कता, निरीक्षण, सुरक्षा यांची जाण प्रत्येक नागरिका मध्ये येते.  तसं माणसाला…

  • राजहंस माझा निजला

          लग्न झाल्या पासून ते मुलं आपापल्या संसारात रमे पर्यंत आम्हा दोघांना उसंत मिळाली नव्हती. नवीन आव्हाने, नवीन वास्तव्य, समस्या, जवाबदाऱ्या, कर्तव्ये या सर्वांचा मेळ बसे पर्यंत संसाराची  तीस वर्षे आयुष्यातून…

  • माँ तुझे सलाम

    विजयी विश्व तिरंगा प्यारा.. झंडा उँचा रहे हमारा.. हे भारत माते, तुला तुझ्या लेकरांचे कोटी कोटी प्रणाम. निसर्गाचं वरदान लाभलेलं तुझं रूप जगाला मोहित करून सोडतं.  विविधतेतून एकता निर्माण करणारी…

  • पसायदान

    स्वतंत्र भारतात राज़े लोकांची संस्थानं खालसा झाली. त्यापूर्वी राजे प्रजेच्या गरजा पुरवीत.  कर रूपाने त्यांच्याकडून वसूल केलेला पैसा ते प्रजेच्या देखभालीसाठी वापरीत. अर्थात राजांमध्येही डावे उजवे होतेच पण अपेक्षा हीच…

  • हातचा एक

    जगात देव आहे की नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो. त्यात आपल्याला पडायचं नाही आमच्या लेखी तो आहेच. १००%. आस्तिकांना तो दिसतो तर नास्तिकांना तो दिसत नाही. हीच तर त्याची…

  • जपून टाक पाऊल जरा

    एक काळ असा होता की आई दाई होती आणि वडील सर्वेसर्वा. ते म्हणतील ती पूर्वदिशा.  मोठ्या वृक्षाखाली लहान झाड वाढत नाही या न्यायाने वडील हयात असे पर्यंत त्या मुलांना स्वतःच…